28.6 C
Mumbai
Sunday, August 9, 2026
घरलाइफस्टाइल

लाइफस्टाइल

जेवणानंतर बडीशेप का खाल्ली जाते? जाणून घ्या फायदे

भारतामध्ये जेवणानंतर बडीशेप खाण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. अनेकजण याला फक्त मुखशुद्धीचा उपाय मानतात, पण प्रत्यक्षात बडीशेप हा चांगल्या आरोग्यासाठी एक प्रभावी घरगुती...

वाढत्या तापमानात ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये उष्णतेचा तडाखा आतापासूनच जाणवू लागला आहे. सकाळ-संध्याकाळ वातावरण तुलनेने सामान्य असले, तरी दुपारच्या वेळेत कडक उन्हामुळे आणि उष्णतेच्या लाटेमुळे...

वजन कमी करण्याचे ५ मोठे गैरसमज आणि त्यामागील सत्य

आजच्या काळात वजन कमी करणे हा केवळ फिटनेसचा भाग नसून एक ट्रेंड बनला आहे. सोशल मीडिया, इंटरनेट आणि आजूबाजूच्या लोकांकडून मिळणाऱ्या सल्ल्यांमुळे अनेकजण विविध...

माठातील पाणी देते शरीराला नैसर्गिक थंडावा; माठ खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

उन्हाळ्यातील कडक ऊन आणि वाढत्या तापमानात फ्रिजमधील थंड पाणी तात्पुरता दिलासा देत असले तरी ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्याऐवजी मातीच्या माठातील पाणी हा...

खरबूजच नाही तर खरबूजाच्या बियाही आहेत सुपरफूड! फायदे घ्या जाणून

आरोग्य सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात छोटे-छोटे बदल करणे खूप फायदेशीर ठरते. हेल्थ एक्सपर्ट्स आहारात पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या ‘खरबूजाच्या बिया’ समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. यांचे...

उष्णतेत केवळ शरीराला आराम नाही, तर मनालाही शांत ठेवतात सूती कपडे; जाणून घ्या कारणं

देशातील अनेक भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढत आहे. कडक उन्हात, दमट वातावरणात आणि उष्ण वाऱ्यांच्या झळांमध्ये कोणते कपडे परिधान करावेत, हा मोठा प्रश्न निर्माण होतो....

फक्त डाळिंबच नव्हे, त्याच्या सालीतही आहेत ‘हे’ औषधी गुण

डाळिंब हे फळ सप्टेंबर ते फेब्रुवारीदरम्यान सहज उपलब्ध होते. मात्र आजकाल ग्रीनहाऊस आणि कोल्ड स्टोरेजमुळे वर्षभर गोड डाळिंबाचा आनंद घेता येतो. डाळिंब हे असे...

वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट?

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना पटकन वजन कमी करायचं असतं. पण वजन कमी करणे ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी सातत्य खूप महत्त्वाचं असतं....

जेवणानंतर गोड खाण्याची सवय का लागते? शरीर देतंय महत्त्वाचा इशारा

जेवण झाल्यानंतर लगेच काहीतरी गोड खावंसं वाटणं ही खूप लोकांची सवय असते. पोट भरलेलं असलं तरी “थोडंसं गोड” खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही....

कच्चा कांदा शरीरासाठी लाभदायक की हानीकारक? जाणून घ्या

भारतीय आहारात कच्चा कांदा महत्त्वाचा घटक मानला जातो. सलाडपासून दाल-भात किंवा भाकरीपर्यंत, जेवणासोबत तो खाणे सामान्य आहे. कांद्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C आणि इतर आवश्यक...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
326,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा