38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसायुद्धांतही अबाधित राहिलेला सिंधु जल करार

युद्धांतही अबाधित राहिलेला सिंधु जल करार

Related

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये झालेला एक प्रमुख करार म्हणजे सिंधु जल करार. पाकिस्तान आणि भारत यांचे संबंध कायमच तणावपूर्ण राहिलेले आहेत. पण तरी हा करार अजून टिकून आहे. २३ मार्च २०२१ रोजी याच सिंधु जल करारावर दोन्ही देशांमध्ये बैठक झाली. १९६० साली झालेला हा करार आणि १९६० पासून २०२१ पर्यंत तब्बल ११६ बैठका या कराराबद्दल झालेल्या आहेत. सिंधू जल करार म्हणजे काय? त्याने कोणाला फायदा झालाय? या करारामागची पार्श्वभूमी काय आहे? याविषयी या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा