32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणम्हणून महाराष्ट्र म्हणतोय, बरे झाले ठाकरे सरकार गेले...

म्हणून महाराष्ट्र म्हणतोय, बरे झाले ठाकरे सरकार गेले…

Related

‘बुलेट ट्रेनचा फायदा महाराष्ट्रापेक्षा गुजरातला आहे’, असा दावा करून महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाला बत्ती लावली. परंतु सर्वसामान्य मुंबईकरासाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या लोकल रेल्वेच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पात सुद्धा ठाकरे सरकार अडसर बनले होते. हे झारीतील शुक्राचार्य गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सुमारे ३३,६९० कोटी खर्चाच्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजक्ट (एमयूटीपी) ३ ए, प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला. मुंबईकरांना हा प्रचंड मोठा दिलासा आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा