जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येनंतर वातावरण गंभीर आहे. सगळे पर्यटक घरी परतले आहेत. पण अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी काश्मीरमध्ये जात पर्यटनाला या असे आवाहन केले. त्यातून साध्य काय झाले?
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येनंतर वातावरण गंभीर आहे. सगळे पर्यटक घरी परतले आहेत. पण अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी काश्मीरमध्ये जात पर्यटनाला या असे आवाहन केले. त्यातून साध्य काय झाले?