26 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानत्रिपुरात आग लागलीच नाही, पण महाराष्ट्रात धुर उडाला

त्रिपुरात आग लागलीच नाही, पण महाराष्ट्रात धुर उडाला

Related

गेले दोन दिवस महाराष्ट्रात त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेवरून हिंसाचार उसळलेला पाहिला मिळाला. महाराष्ट्राच्या विविध भागात मुस्लीम समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेला दिसला. पण आता त्रिपुरात कोणत्याही मशिदीची तोडफोड किंवा नुकसान झालेच नसल्याची माहिती पुढे येत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे या बाबतचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. मग त्रिपुरात जी आग लागलीच नाही त्याचा धूर महाराष्ट्रात का उडाला?

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा