बीडमध्ये संविधान, कायदा, न्याय प्रक्रिया यावर लोकांचा विश्वास नाही का ? केवळ रस्त्यावर उतरलं म्हणजे आपल्या मनाप्रमाणे सगळं होतं, अस एक समज अशा लोकांचा झालेला आहे. हेच आजच्या सगळ्या प्रकरणावरून स्पष्ट होतं.
बीडमध्ये संविधान, कायदा, न्याय प्रक्रिया यावर लोकांचा विश्वास नाही का ? केवळ रस्त्यावर उतरलं म्हणजे आपल्या मनाप्रमाणे सगळं होतं, अस एक समज अशा लोकांचा झालेला आहे. हेच आजच्या सगळ्या प्रकरणावरून स्पष्ट होतं.