30.2 C
Mumbai
Friday, June 12, 2026
घरविशेष

विशेष

धारधार युक्तिवाद करणारा, संवेदनशील माणूस…

अभिनेत्री त्विशा शर्मा हिच्या भोपाळमधील संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर केलेला अत्यंत आक्रमक आणि तितकाच भावनिक युक्तिवाद...

धावपटू गुरिंदरवीर आणि अनिमेष यांची मोदींनी घेतली विशेष दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या १३४ व्या भागात रांची येथे झालेल्या फेडरेशन कप २०२६स्पर्धेत १०० मीटर धावण्यामध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या गुरिंदरवीर...

जुहूत पाडली ७० अनधिकृत बांधकामे, सरकारी जमिनीने घेतला मोकळा श्वास

मुंबईत सध्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडत आहे. अनेक ठिकाणी असलेली अशी अनधिकृत बांधकामे पाडली जात आहेत. मुंबई उपनगरात जुहू येथे अशीच सरकारी जमिनीवरील बांधकामे...

पुणे – गुवाहाटीच्या विमानात बॉम्बची चिठ्ठी

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी एकच खळबळ उडाली, जेव्हा गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी आढळून आली. विमान उड्डाणासाठी पूर्णपणे सज्ज असताना ही...

मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी

मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. रविवारी पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून अनेक भागांमध्ये आकाश...

जिओथर्मल प्रकल्प: लडाखच्या भूगर्भातून होणार वीजेचा जन्म!

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखचा विचार केला, की डोळ्यांसमोर उभं राहतं ते बर्फाच्छादित पर्वतांचं अथांग साम्राज्य... शेकडो किलोमीटरपर्यंत पसरलेले डोंगर... विरळ हवा... आणि निसर्गाच्या भव्यतेसमोर...

भारत दरवर्षी ७०० टनांहून अधिक सोन्याची आयात का करतो?

भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि संस्कृतीत सोन्याला अद्वितीय स्थान आहे. भारतात सोनं हे पिढ्यानपिढ्या वारसा म्हणून दिले जाते याशिवाय सणासुदीला भेट म्हणूनही मोठ्या प्रमाणात दिले जाते...

रेतीच्या ढंगानी राजस्थानचे पाच जिल्हे व्यापले

राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड उष्णतेनंतर आता हवामानाने अचानक रौद्र रूप धारण केले आहे. याचदरम्यान शनिवारी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये भीषण रेतीचे वादळ...

कपडे फाडले, अंडी फेकली… ‘चोर चोर’च्या घोषणा देत अभिषेक बॅनर्जींना थोबडवले

तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी हे शनिवार, ३० मे रोजी पश्चिम बंगालमधील सोनारपूर दौऱ्यावर होते. निवडणुकीनंतरच्या हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते तिथे गेले होते....

गोपाळगड नेमका आहे तरी कुणाचा? एका व्हीडिओमुळे सोशल मीडियात चर्चा

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्याचा एक व्हीडिओ नुकताच व्हायरल झाला. हा किल्ला आपल्या मालकीचा असल्याचे एक मणियार नावाचा व्यक्ती सांगत असल्याचे त्या व्हीडिओत...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
313,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा