32 C
Mumbai
Tuesday, April 21, 2026

ndadmin

47412 लेख
285 कमेंट

संजय राऊत यांना लगाम घालण्याची वेळ

श्रीकांत पटवर्धन संजय राऊत हे आपल्या बेजबाबदार, वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्धच आहेत. सध्याचा इस्राएल – हमास संघर्ष ७ ऑक्टोबर रोजी सुरु झाल्यापासून त्यांनी अनेक उलटसुलट वादग्रस्त विधाने अनावश्यकरित्या केली आहेत. पण...

म्हणे – “मुस्लीम दुय्यम नव्हे तर समान नागरिक !”

श्रीकांत पटवर्धन ‘मुस्लीम दुय्यम नव्हे तर समान नागरिक !’ हा हिनाकौसर खान यांचा लेख एका प्रतिष्ठित वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे. हा लेख म्हणजे विनाकारण गळेकाढूपणा, कांगावा यांचा नमुना म्हणता येईल. वेगवेगळ्या...

हमास आणि पाकिस्तानचा सातत्याने कडवा प्रतिकार करावा लागेल!

श्रीकांत पटवर्धन “इस्राएल – पालेस्तेईन प्रमाणेच भारत पाकिस्तान प्रश्न” – २९ ऑक्टोबर च्या लेखाचे पुनःस्मरण वाचकांना आमच्या  २९ ऑक्टोबर २०२३ च्या लेखाची आठवण करून देण्याची वेळ इतक्या लवकर येईल, असे...

समलिंगींच्या बाबतीत ओढूनताणून कायदे करण्याची गरज काय?

श्रीकांत पटवर्धन   १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयातील समलिंगींच्या अधिकारांसंदर्भातील खटल्याचा निकाल आला, आणि अजूनही वृत्तपत्रे व समाज माध्यमांवर त्यासंबंधी विविध पैलूंवर चर्चा सुरु आहे. या निमित्ताने काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा...

समान नागरी कायद्यातील ही एक दुर्लक्षित घटनात्मक तरतूद

सध्या समान नागरी कायद्याचा विषय जोमाने चर्चेत आहे. विधी आयोगाने दिलेल्या मुदतीत सुमारे अठ्ठेचाळीस लाख सूचना / निवेदने आयोगाला सादर करण्यात आली. आता त्यावर सखोल विचार, व्यापक  चर्चा वगैरे...

‘महामृत्युंजय यंत्र लावणे आणि मंत्र म्हणणे ही अंधश्रद्धा आहे काय?

एका प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर बुलढाणा येथील वरील बातमी देण्यात आली आहे. मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात टळावेत, यासाठी तेथे स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने महामृत्युंजय यंत्र...

सर्वप्रथम कायद्याने ‘बहुपत्नीत्व’ प्रतिबंधित करावे!

सध्या देशात समान नागरी कायद्याविषयी चर्चा सुरु आहे. बाविसाव्या विधी आयोगाने सर्व नागरिकांना, संघटनांना सूचना / मते पाठवण्याचे आवाहन केले असून त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. आजवर सुमारे ४६...

समान नागरी कायदा आणण्यात मुख्य अडथळे कोणते?

भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अधिनियमित करून, अंगीकृत केली गेली. आपल्या संविधानाच्या अनुच्छेद ४४ मध्ये “नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता” आणण्याविषयी उल्लेख आहे. हा अनुच्छेद केवळ एका ओळीचा असला,...

समलिंगींच्या न्यायासाठी भिन्नलिंगींवर भार कशासाठी?

समलिंगी विवाहांच्या मान्यतेचा अट्टहास या २५ एप्रिल २०२३ च्या लेखात आपण मुख्यतः हे पाहिले, की जरी याचिका कर्त्यांचा भर “विशेष विवाह कायदा 1954” च्या अनुषंगाने कायदेशीर अनुमती मिळवण्यावर असला,...

समलिंगी विवाहाच्या मान्यतेचा अट्टहास

समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. घटनापीठ आणि विशेषतः सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड...

ndadmin

47412 लेख
285 कमेंट