28 C
Mumbai
Thursday, December 18, 2025

ndadmin

43814 लेख
285 कमेंट

वज्रसूची उपनिषद – प्राचीन ग्रंथ, आधुनिक आशय !

विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने ‘वज्रसूची –टंक’ या डॉ. मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नागपूरला अलीकडेच पार पडला. या प्रकाशन प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांनी...

नुपूरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी हे Judicial Activismचे उदाहरण आहे का?

"नुपूर शर्मा यांच्यामुळेच वणवा - सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर ताशेरे, सर्व गुन्हे एकत्र करण्याची याचिका फेटाळली"  - ही बातमी सर्व वृत्तपत्रांत झळकली आहे . या संदर्भात  सर्वोच्च न्यायालयाची भूमिका सर्वस्वी...

सेक्युलरिझमचे स्तोम पुरे; “हिंदू धर्म” हा देशाचा प्रमुख धर्म हवा!

“धर्मराष्ट्र की सेकुलरीझम: जागतिक वास्तव आणि पुनर्विचाराची गरज” हा माझा १० जानेवारी २०२२ चा न्यूज डंका मधील लेख जरूर पहावा; प्रस्तुत लेख त्या लेखाची पुढची तार्किक पायरी (Next logical step) समजण्यास...

प्लेसेस ऑफ वर्शिप कायद्याचा पुनर्विचार व्हायला हवा!

सप्टेंबर १९९१ मध्ये, अर्थात जेव्हा श्रीराम जन्मभूमी आंदोलन आपल्या टीपेला पोहोचत होते, त्यावेळी नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील कॉंग्रेस सरकारने अत्यंत घाईघाईने हा प्लेसेस ऑफ वर्शिप (स्पेशल प्रोविजंस) कायदा १९९१...

सच्चर समितीही म्हणते, मदरसा शिक्षण पद्धतीत बदल हवा!

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने “डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना २०१५ – १६, दि. २२ जून २०१५ रोजी जाहीर केली. ही योजना, नोंदणीकृत मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणाखेरीज विज्ञान, गणित,...

भारतातील मुस्लिमांना “अल्पसंख्याक” म्हणता येईल ?

भारतीय राज्यघटनेत कुठेही “अल्पसंख्याक” शब्दाची व्याख्या दिलेली नाही. राज्यघटनेच्या भाग ३, “मुलभूत हक्क” मध्ये अनुच्छेद २९ व ३० मध्ये अनुक्रमे, अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधांचे संरक्षण, आणि अल्पसंख्याक वर्गांचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व...

इफ्तार पार्ट्यांना गैर मुस्लिमांच्या उपस्थितीचा अर्थ काय?

सध्या रमजानचा पवित्र महिना चालू आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजे (कडक निर्जळी उपवास) पाळणे, आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडणे, असे व्रत संपूर्ण महिनाभर धार्मिक मुस्लिमांकडून पाळले जाते. सायंकाळी सूर्यास्तानंतर उपवास सोडताना जे भोजन...

समान नागरी कायद्यात अडसर मुस्लीम पर्सनल लॉ

देशात समान नागरी कायद्याची चर्चा सुरू आहे. हा कायदा अस्तित्वात येण्यासाठी कोणते मार्ग आहेत, कोणत्या अडचणी आहेत, याची चर्चाही व्हायला हवी. राज्य घटनेतील अनुच्छेद ४४ : अनुच्छेद ४४ मध्ये स्पष्ट म्हटलेले...

वक्फ बोर्ड आणि सच्चर रिपोर्टची सच्चाई!

भारतात अंदाजे सुमारे अठरा कोटी मुस्लीम लोकसंख्या आहे. ज्या देशांत एवढी अधिक मुस्लीम लोकसंख्या आहे, अशा देशांच्या जागतिक क्रमवारीत भारताचा क्रमांक दुसरा आहे.  जगात सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असणारा...

काँग्रेसचे भवितव्य आणि महात्मा गांधीजींचे विचार

नुकत्याच पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. परवा आलेले निकाल सर्वांच्या समोरच आहेत, पुरेसे स्पष्ट आहेत. त्यावर फारसे भाष्य करण्याची गरजच नाही. कॉंग्रेसची सत्ता, (अर्थात कॉंग्रेसचे मुख्यमंत्री) सध्या देशातील फक्त...

ndadmin

43814 लेख
285 कमेंट