27.9 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानज्यांचे स्वागत केले त्यांची नियत अचानक कशी ठरली वाईट?

ज्यांचे स्वागत केले त्यांची नियत अचानक कशी ठरली वाईट?

Related

बीआरएस पक्षाचे चंद्रशेखर राव महाराष्ट्रात आल्यावर त्यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली. त्यांनी महाराष्ट्रात येण्याचे कारण काय, असे ते म्हणाले. तेव्हा काही महिन्यांपूर्वी हेच चंद्रशेखर राव उद्धव ठाकरेंना भेटल्याचे आठवले. तेव्हा त्यांची नियत कशी चांगली होती आणि आता ती कशी काय वाईट ठरली हा प्रश्न निर्माण होतो.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा