30.6 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपवारसाहेब राजकारणाचा केंद्रबिंदू बदललेला आहे...

पवारसाहेब राजकारणाचा केंद्रबिंदू बदललेला आहे…

Related

महाराष्ट्रात काहीही झाले तरी एकाच माणसाचे नाव येते, किल्लारीचा भूकंप झाला होता, तेव्हाही काही लोकांनी माझ्याकडे बोट दाखवले होते, असे मिश्किल विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. निवृत्तीला आलेला माणूस इतिहासात फार रमतो. पवारांचेही तेच झालेले आहे. ते मान्य करणार नाहीत परंतु गेल्या काही वर्षात राज्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू बदलला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा