26.7 C
Mumbai
Saturday, July 4, 2026

Mahesh Vichare

389 लेख
0 कमेंट

फडणवीसांच्या लेखाने सारे बेजार कसे झालेत?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विविध वर्तमानपत्रात लेख लिहून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत कशी मॅचफिक्सिंग झाली असा गंभीर आरोप केला. त्यात निवडणूक आयोगानेच कसा घोळ घातला आहे, असा त्यांचा आरोप...

तृणमूल खासदार महुआ मोईत्रा आणि बीजेडीचे खासदार पिनाकी मिश्रांची लग्नयुती

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ओडिशातील बीजू जनता दलाचे वरिष्ठ नेते आणि पुरी येथून चार वेळा खासदार राहिलेले पिनाकी मिश्रा यांच्यासोबत लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. हे...

शर्मिष्ठा पानोलीच्या अटकेवरून पवन कल्याण, कंगनाचा संताप

ऑपरेशन सिंदूरवरील वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शर्मिष्ठा पानोली या २२ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीच्या अटकेने देशभरात प्रचंड खळबळ उडवली आहे. तिला ३० मे रोजी गुरुग्रामहून अटक करून १४ दिवस...

ओडिशात खिडकीतून आली एकापाठोपाठ एक नोटांची बंडले!

ओडिशामधील भुवनेश्वर शहरात एका अपार्टमेंटमधून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल खिडकीतून फेकल्याने प्रचंड खळबळ उडाली, आणि हे प्रकरण लाचखोरीशी संबंधित असल्याचे पुढे आले आहे. संबंधित व्यक्तीचे नाव बैकुंठ नाथ सरंगी...

‘निष्पाप भारतीयांबद्दल नाही, पाकिस्तानच्या मृतांबद्दल शोक कसा काय व्यक्त करता?’

काँग्रेसचे खासदार शशी थरूर सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असलेल्या बहुपक्षीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करत आहेत, शुक्रवारी कोलंबियात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानातील मृतांबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या...

अभ्यासाच्या ताणातून कर्नाटकातील विद्यार्थिनीने गमावला जीव

अभ्यासाच्या ताणापायी मुलांनी आत्महत्या करण्याच्या घटना आजकाल वारंवार घडत आहेत. कर्नाटकातही अशीच एक घटना घडली आणि त्यात १९ वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला. कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील अभियांत्रिकी कॉलेजच्या पहिल्या...

भारतासाठी असलेले पाणी भारतातच राहील, भारतच ते उपयोगात आणेल!

भारतासाठी असलेले पाणी आता भारतातच राहील आणि भारताच्या उपयोगासाठीच वापरले जाईल, अशा शब्दात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला इशारा दिला. पाकिस्तानसोबतच्या दशकानुशतकालीन सिंधू जलसंधीला भारताने स्थगित...

पहलगामचा हल्ला फाळणीचा प्रश्न भिजत ठेवल्यामुळे झाला!

रॉबर्ट वड्रानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून वाद निर्माण केला. २६ हिंदू पर्यटकांचा मृत्यू या घटनेत झाला होता. अय्यर...

अमेरिकेने येमेनमधील इंधन बंदरावर केलेल्या हल्ल्यात ३८ ठार

येमेनमधील एका इंधन बंदरावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांत किमान ३८ लोक ठार आणि १०२ लोक जखमी झाले आहेत. अमेरिकन सैन्याच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांचा उद्देश ईरान समर्थित हूती गटाच्या इंधनपुरवठ्याच्या...

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक  

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी टोळीला मदत केल्याचा आरोप वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर ठेवून त्यांची तडकाफडकी सशस्त्र विभागात बदली करण्यात आली आहे. धनंजय सोनवणे असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचे नाव असून सोनवणे...

Mahesh Vichare

389 लेख
0 कमेंट