27.1 C
Mumbai
Sunday, July 5, 2026

Mahesh Vichare

389 लेख
0 कमेंट

भारताचे संविधान हे पश्चिमी देशांचे नाही, भारतीय तत्त्वज्ञानातून बनले आहे!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे पाश्चिमात्य देशांच्या संविधानातून घेतलेले नाही तर हे पूर्णपणे भारतीय तत्त्वज्ञान आहे. संविधानाची उद्देशिका आपली आहे. संविधानात ठिकठिकाणी बंधुता हे शब्द दिसतात. हे...

‘पालकांनी तुमच्यासाठी घेतलेली मेहनत कधीही विसरू नका!’

तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर, अकादमीत आणण्यासाठी, तुम्हाला क्रिकेटर होताना पाहताना किंवा क्रिकेटच्या मैदानातून पुन्हा घरी घेऊन जाताना तुमच्या पालकांना किती मेहनत घ्यावी लागते, त्रास सहन करावा लागतो हे तुम्हाला विसरून...

कोल्हापुरात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठा’साठी आज एल्गार

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण करण्यासाठी १७ मार्च रोजी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा सकल हिंदू संघटना आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना काढणार आहेत....

बलुची नागरिकांना व्हायचंय पाकिस्तानाच्या जोखडातून मुक्त

बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानात जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केल्याच्या घटनेने जगभरात खळबळ उडाली. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा ते पेशावर असा प्रवास ही रेल्वे करत होती. त्याच दरम्यान बलोच स्वातंत्र्ययोद्ध्यांनी आक्रमण केले...

धक्का पुरुष ते शिक्का पुरुष!

आज अडीच वर्षांचा काळ जवळपास लोटला आहे, पण एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या इतिहासातून उद्धव ठाकरे बाहेर पडायला तयार नाहीत. लोकसभा, विधानसभा निवडणूक झाली तरी ते अजूनही तोच गद्दारीचा...

अफगाणिस्तनाने इंग्लंडला लोळवले, ८ विकेट्सनी मात

लाहोर येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या रोमहर्षक सामन्यात चक्क अफगाणिस्तानने इंग्लंडला ८ धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. या विजयासह अफगाणिस्तानच्या खात्यात २ गुण जमा आहेत....

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे नेतृत्व आकाश शिंदेकडे

ओडिसा येथे होणाऱ्या ७१व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आज आपला पुरुष संघ जाहीर केला. ओडिसा, कटक येथील जे. एन. बंदिस्त क्रीडा संकुल येथे दिनांक २० ते २३ फेब्रु....

‘तिकडे लागली वाळवी म्हणून इथे आले राजन साळवी’

गुरुवारी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेत त्या पक्षात प्रवेश केला. ठाण्यात हा प्रवेशाचा कार्यक्रम...

दिल्ली सचिवालयातून कोणतेही कागद, फाइल्स बाहेर जाता कामा नयेत!

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार आता जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर सचिवालयातील कोणत्याही फाइल्स, कोणतेही कागदपत्र परवानगीशिवाय बाहेर जाणार नाहीत, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी...

२००९, २०१४च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढले होते ७५ लाख मतदार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात ३९ लाख मतदार कसे वाढले असा प्रश्न उपस्थित करत सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह लावले. मात्र अशी...

Mahesh Vichare

389 लेख
0 कमेंट