महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, हाती पूर्ण बहुमत असताना अजित पवारांना एण्ट्री का दिली? असा प्रश्न अनेकांना पडला होता. विचारधारेशी, हिंदुत्वाशी संबंध नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला...
महाराष्ट्राच्या जनतेने लॅण्ड स्लाईड जनादेश दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होत नाही. मंत्रिमंडळाचा शपथविधी होत नाही, त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये, समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. एकनाथ शिंदे आणि...
काँग्रेस नेते राहुल गांधी हे आरएसएसच्या विरोधात दिवस-रात्र ठणाणा करत असताना त्यांचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आरएसएससाठी काम करत असल्याचा आरोप होतो आहे....
महाराष्ट्रात महायुतीचा झालेला विजय म्हणजे मविआचे अवघड जागेचे दुखणे झालेले आहे. अनाकलनीय, चमत्कार वगैरे वगेरे शब्द वापरून या विजयाचा उपहास करण्याचा प्रयत्न सुरू आहे....
महाराष्ट्रात गेली पाच वर्षे विरोधी पक्षांचे राजकारण पूर्णपणे देवेंद्र फडणवीस केंद्रित राहिले. काहीही होऊ दे हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नको यासाठी कोणी प्रयत्न केले...
हिंदू संघटन हेच ध्येय घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना गेली शंभर वर्षे काम करते आहे. गेल्या शंभर वर्षात रा.स्व.संघाने एकही निवडणूक लढवलेली नाही....
कितीही थपडा पडल्या तरी शिकायचे नाही, हा उबाठा शिवसेनेचा बाणा असावा. सकाळी ९ चा भोंगा तोंडावर पडला. लोकांनी या भोंग्याच्या ठिकऱ्या केल्या, परंतु ‘गिरे...
विधानसभा निवडणुकीत आपल्या उपोषणामुळे महायुती पार उद्ध्वस्त होईल हा मनोज जरांगेंचा होरा पार कोलमडला. भाजपाचा पराभव करण्यासाठी जंग जंग पछाडून सुद्धा त्यांच्या नौटंकीचा प्रभाव...
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार आणि रिकी पॉण्टींग यांचा तो जुना गाजलेला व्हीडीयो आठवला. ऑस्ट्रेलिय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. पवारांनी कर्णधार...
जनतेनेच केले चंगू-मंगूंच्या मूळव्याधीचे ऑपरेशन लोकसभेच्या निवडणुकांच्या माहोलमध्ये चंगू-मंगूची एक जोडी महाराष्ट्र भर फिरत होती. जनतेला निर्भय बनण्याचे आवाहन करत होती. लोकसभा निवडणुकीत झालेल्या...