27.1 C
Mumbai
Sunday, July 5, 2026
घरदेश दुनिया

देश दुनिया

पश्चिम बंगाल बनवणार भारताला इंधनाबाबत ‘आत्मनिर्भर’

भारताला इंधनाच्या बाबत स्वयंपूर्णतेकडे एक पाऊल नेणाऱ्या पश्चिम बंगालमधील अशोकनगर विभागातील तेल आणि वायू साठ्यांचे राष्ट्रार्पण- पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान...

विदेशातही अटर्ली, बटर्ली डीलिशस अमुलचा झेंडा

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५५% अधिक निर्यात कोरोना महामारीचा फटका अन्न उत्पादनांसह सर्व उद्योगधंद्यांना बसला होता. अशा परीस्थितीतही अमुलने एप्रिल-नोव्हेंबर २०२० या काळात अडीचशे कोटींची निर्यात...

कंटेनरच्या क्षेत्रात भारत देणार चीनला जोरदार टक्कर

भावनगरमध्ये निर्माण होणार मोठे उत्पादन केंद्र व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या कंटेनर उत्पादन क्षेत्रात चीनचे वर्चस्व आहे. त्याला शह देण्यासाठी भारत लवकरच गुजरातमधील भावनगर येथे मोठे...

भारत ‘पोल्युटर पे’ तत्त्वावर ठाम

जागतिक व्यापार परिषदेच्या बैठकीत भारताने विकसित राष्ट्रांनी घाऊक मासेमारीवरील अनुदान बंद करावे या मागणीचा पुनरुच्चार केला. याबरोबरच भारताने ‘पोल्युटर पे’ तत्त्वाचा अंगीकार मत्स्योत्पादनापासून सर्वच...

पाकिस्तानला का सतावतेय सर्जिकल स्ट्राईकची भीती?

 भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करेल या भीतीने पाकिस्तानी राज्यकर्त्यांना पुन्हा घाम फुटला आहे. हे भय इतके प्रचंड आहे की सौदीच्या दौ-यावर असलेले पाकिस्तानचे...

कोविड लस हलाल की हराम? इंडोनेशियाच्या मौलवींना पेच!

कोविडची लस येणार म्हणून जगाने सुटकेचा निश्वास सोडला असताना इंडोनेशियातील मौलवी मात्र भलत्याच पेचाने हैराण आहेत. लवकरच हाती येणारी कोविडची लस हलाल की हराम...

नव्या कोरोनाच्या संशयाने जग हादरले!!

ब्रिटनमध्ये कोरोनाचा एक नवा घातक प्रकार समोर आला आहे. या नव्या विषाणूचा फैलाव फार झपाटयाने होत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ब्रिटन मध्ये चौथ्या टप्प्यातील...

‘कैलासा’ ला जाण्यासाठी लागणार व्हिसा!!

कायमच वादग्रस्त असणारे स्वघोषित स्वामी नित्यानंद हे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या 'नव्या राष्ट्रासाठी' तीन दिवसीय व्हिजा देत असल्याची घोषणा केली आहे....

१०० मुस्लिम धर्मगुरूंची हकालपट्टी!!

सौदी अरेबिया सरकारने मक्का आणि अल कासीम मशिदितील १०० इमाम आणि मौलवींना 'अलविदा' केले आहे. मुस्लिम ब्रदरहुड या दहशतवादी संघटनेचा निषेध न करणे त्यांना...

भारत बनणार बाटाच्या जागतिक निर्यातीचे मुख्य केंद्र

कोरोना संकटानंतर जगाचे अर्थकारण बदलते आहे. एकेकाळी जागतिक उत्पादनाचे केंद्र असलेल्या चीनबाबत जागतिक समुहाच्या मनात निर्माण झालेल्या संशयाच्या धुक्यामुळे मल्टीनॅशनल कंपन्यांनी भारताकडे मोर्चा वळवला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा