30 C
Mumbai
Wednesday, April 22, 2026
घरराजकारण

राजकारण

काँग्रेसला राम राम ठोकणाऱ्या भूपेन बोरा यांचा यु- टर्न! काही तासांतच राजीनामा घेतला मागे

भूपेन बोरा यांनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच आपला निर्णय मागे घेतला. त्यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसच्या आसाम प्रदेशात खळबळ...

लालूप्रसाद, राबडीदेवींवर आरोप निश्चित

दिल्लीतील राऊज अव्हेन्यू विशेष सीबीआय न्यायालय यांनी बहुचर्चित ‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ प्रकरणात महत्त्वाचा निर्णय देत लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्याविरुद्ध...

भूपेन बोराह यांचा आसाम काँग्रेसला टाटा, बाय बाय

आसाममध्ये आता लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार असून यादरम्यान राज्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोराह यांनी...

संरक्षण आधुनिकीकरणाला मोठी चालना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ संदर्भात बोलताना देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर ठाम भर दिला आहे. इंडिया टुडे ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट...

टीपू सुलतानवरुन भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले; दगडफेकीत कार्यकर्ते जखमी

पुण्यात रविवारी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका वादग्रस्त विधानानंतर हा वाद चिघळला. सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी...

निशिकांत दुबे यांनी दिले राहुल गांधींना खुल्या चर्चेचे आव्हान

  भारतीय जनता पक्षाचे लोकसभा खासदार निशिकांत दुबे यांनी शनिवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. त्यांनी राहुल गांधींवर भारत-अमेरिका व्यापार संबंध,...

चित्रपट तिकिटांबद्दल प्रश्न विचारणाऱ्या जया बच्चनना अर्थमंत्री सीतारमण यांनी सुनावले

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री ते राजकारणी बनलेल्या जया बच्चन यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यांच्या दोघींमधील तीव्र शाब्दिक...

गुलामगिरीचे अवशेष पुसून टाकण्यासाठी ‘सेवा तीर्थ’

विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना गुलामगिरीच्या मानसिकतेपासून पूर्णपणे मुक्त होणे अत्यावश्यक आहे. स्वातंत्र्यानंतरही काही प्रतीकांमधून गुलामगिरीचे अवशेष टिकून राहिले आहेत. आता या नव्या इमारतींमध्ये...

अभिनेता विजयच्या रॅलीत उष्माघातामुळे एकाचा मृत्यू

तमिळनाडूतील सलेम येथे शुक्रवारी झालेल्या तमिळागा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाच्या सभेत उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अभिनेता ते राजकारणी बनलेले विजय...

‘सेवा तीर्थ’मधून पंतप्रधान मोदींनी केल्या निर्णयांवर स्वाक्षऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील ‘सेवा तीर्थ’ या नव्या प्रशासकीय संकुलातून अधिकृतपणे कामकाज सुरू केले. यापूर्वी पंतप्रधानांचे कार्यालय साउथ...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा