देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आणि त्यांना तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात केला गेला असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केलेला आहे. हा टार्गेट करण्याचा प्रयत्न नेमका कशासाठी?
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आणि त्यांना तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात केला गेला असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केलेला आहे. हा टार्गेट करण्याचा प्रयत्न नेमका कशासाठी?