32 C
Mumbai
Sunday, February 9, 2025
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणउदंड झाल्या एसआयटी...

उदंड झाल्या एसआयटी…

Related

महाराष्ट्रातील महायुती सरकारने पहील्या आणि दुसऱ्या टर्ममध्ये मिळून अर्धा डझन पेक्षा जास्त एसआयटी (विशेष तपास गट) स्थापन केलेल्या आहेत. षडयंत्रांचा माग काढण्यासाठी, भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी, अशा विविध कारणांसाठी वेळोवेळी महायुती सरकारने या एसआयटीची घोषणा केली. काही एसआयटीची घोषणा तर २०२३ मध्ये कऱण्यात आलेली आहे. परंतु जुन्या नव्या एसआयटीने एखादा मामला खणून काढला, काही दिवे लावले असे काही ऐकीवात नाही.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
228,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा