29 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणनव्या ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी काही टाळकी वठणीवर आणणे गरजेचे...

नव्या ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी काही टाळकी वठणीवर आणणे गरजेचे…

Related

भाजपा खासदार निशिकांत दुबे हे पक्षाचे असे नेते आहेत, ज्यांचा वापर भाजपाचे नेतृत्व लाऊड स्पीकर सारखा करीत असते. संसदेत जेव्हा जेव्हा गांधी परीवाराबाबत किंवा अन्य एखाद्या संवेदनशील विषयावर बोलायचे असते तेव्हा दुबे यांना बोलण्याची संधी दिली जाते. दुबे बोलायला उभे राहतात आणि अत्यंत कठोर शब्दात प्रहार करतात. त्यांनी सुतोवाच केले आहे की, ‘भारतात निकाह करून आलेल्या पाच लाख पाकिस्तानी महिला आहेत, ज्यांच्याकडे नागरीकत्व नाही.’ हे विधान म्हणजे मोदी सरकारने स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा सुरू केल्याचे हे संकेत आहेत. अल्पसंख्य मतांसाठी लाळ गाळणारे नेते या स्वच्छता अभियानातील सगळ्यात मोठा अडसर बनण्याची शक्यता आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा